Online marathi books pdf download - These Ebooks can be readable on kindle paperwhite
जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत
Hello friends, please check following link for all marathi ebooks pdf 

1. अफझलखानाचा वध
2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास
3. आज्ञापत्र
4. आसे होते मोगल
5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार
6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा
7. औरंगजेबाचा इतिहास
8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र
9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास
10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८
11. घोरपडे घराण्याचा इतिहास
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. तंजावरचे मराठे राजे
14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१
15. तेरा पोवाडे
16. दंडनीती
17. दिन-विशेष
18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास
19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक
20. पवनाकाठचा धोंडी
21. पानिपतची बखर
22. पुणे अखबार भाग १
23. पुणे अखबार भाग 2
24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २
25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३
26. पेशवाईचा मध्यान्ह
27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा
28. पेशवाईचे दिव्य तेज
29. पेशवाईच्या सावलीत
30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय
31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय
32. पेश्वीतील दुर्जन
33. पेश्वीतील धर्म संग्राम
34. पोर्तुगीज मराठा संबंध
35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान
36. ब्राम्हण
37. भगवान बुद्ध पूर्वार्ध
38. भाऊसाहेबांची बखर
39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२
40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास
41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप
42. मराठांच्या राज्य कथा
43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा
44. मराठी बखर गद्य
45. मराठी रियासत मध्य विभाग ३
46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी
47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी
48. मराठे सरदार
49. मराठ्यांची बखर
50. मराठ्यांचे साम्राज्य
51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९
52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०
53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८
54. महाराणा प्रताप
55. महाराष्ट्र इतिहासमंजरी
56. महाराष्ट्र दर्शन
57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख
58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )
59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल
61. महाराष्ट्रातील पुरातत्व
62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे
63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे
64. माठगावचा शिलालेख
65. मुंबई इलाख्यातील जाती
66. मुंबईचा मित्र
67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १
68. मुलखावेगळा राजा
69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य
70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८
71. मुसलमानी रियासत
72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २
73. मोगल दरबारची बातमीपत्रे
74. म्हणे लढाई संपली !
75. राजपूत संस्कृती
76. राजा राममोहन राय
77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती
78. रायगडची जीवनकथा
79. वंश आणि वंशवाद
80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९
81. शककर्ता शालिवाहन
82. शिव - चरित्र – निबंधावली
83. शिवकाल १६३० ते १७०७
84. शिवकालीन महसुल व्यवस्था
85. शिवराजभूषणम
86. शिवाजीचारित्र
87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र
88. श्री भाऊंच्या वीरकथा
89. श्री शिवभारत
90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग
91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर
92. श्रीमछत्रपति शाहूमहाराज
93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे
94. सनपुरिचि बखर
95. समरांगण
96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले
97. स्थलनामकोश
98. हि रामाची आयोध्या
99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०
100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त
101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम
छावा, श्रीमान योगी, बाजींद, मृत्युन्जय, शंभू राजे ही पुस्तके कोणाला PDF मध्ये हवी असल्यास खालील लिंक वरून डाउनलोड करा किंवा ऑनलाइन वाचा

Please share this post with your loved ones thank you
Baglan cha itihas - Dang Baglan
Baglan itihas, Baglan is a taluka in Nashik District of Maharashtra State

*एक सवारी डांग बागलाणची*
निसर्गाचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला आयुष्यात एकदा तरी डांग बागलाणात जायलाच हव. सटाणा तालुक्यातील डांग भाग निसर्गाने पुर्णत: वेढलेला आहे. ह्या भागातील प्रामुख्याने डांगसौंदाणे, तताणी, केळझर, वग्रीपाडा, बारीपाडा, साकोडे, भावनगर, करंजखेड, घुलमाळ, तर ईकडे चाफ्याचे पाडे, किकवारी ह्या गावांना निसर्गाची जी देणगी लाभलेली आहे ती इतर कुठेच नाही. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका तसा सर्वगुण संपन्न. ह्या तालुक्याला धार्मिक व ऐतीहासिक महत्व तर आहेच पण त्याबरोबरच तुम्हाला खरोखर निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला डांग बागलाणात फिरायलाच हव. सटाण्यापासुन अवघ्या २१ किलोमीटर अंतरावर डांगसौंदाणे हे बाजारपेठेचे गाव. ह्या गावापासुन बागलाणचे निसर्गरुपी वैभव बघायचे असेल तर तुम्हाला थेट डांगसौंदाणे ते केळझर मार्गाने सरळ बारीपाडा तर ईकडे साकोडे ते करंजखेड मार्गाने सरळ घुलमाळ पर्यंतचा परीसर फिरायला हवा. मुळातच येथे पर्जन्यमान जास्त असल्याने पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ असतेच पण खरी मजा येथे हिवाळ्यातच असते. हिवाळ्यात येथील जंगली भागात अनेक विविधरंगी फुलांचा जो अविष्कार बघायला मिळतो तो बहुदा नाशिक जिल्ह्यात तरी ईतर कुठेही नसावा. अनेक विवीध जातीच्या फुलझाडांबरोबरच मोठमोठाली आंब्याची झाडे तसेच अगदी जुनाट अशा वटवृक्षांनी व विविध प्रकारच्या भव्य दिव्य अशा वेगवेगळ्या झाडांनी येथील परीसर अजुनच खुलुन दिसतो. रस्त्यावरुन जातांना द-या खो-यांत तसेच डोंगरबा-यांवर नजर टाकली तर अनेक मोर, काळतोंडी माकडे, रानमांजरी व इतर अनेक पशुपक्षी व प्राणी हमखास नजरेस पडतात. तर बिबट्या, लांडगा, कोल्हा व वाघ यांसारखी अनेक जंगली श्वापदे देखील अनेकदा दिसुन येतात. फिरत असतांना कोणतेही गाव लागले तरी त्या गावात झाडांची संख्या इतकी प्रचंड व दाट आहे की ते गाव जणु झाडांच्या गर्द छायेत झाकले गेले असावे असा भास होतो. ह्याच भागाला बागलाणातील कोकण असे देखील म्हटले जाते. येथील लोकजिवनाचा आभ्यास केला तर प्रकर्षाने जाणवते की येथील लोकसंखेत आदिवासी व कोकणी समाजाच्या बांधवांची संख्या सर्वाधिक आहे. येथील लोकांचा पेहराव व वेशभुषा देखील रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार कोकणी बांधवांच्या पेहरावाशी मिळती जुळती आहे. त्यामुळे आपण नक्की कोकणात आलोय की काय हा प्रश्न पडतो. येथील लोककला देखील वाखाणण्याजोगी आहे. डोंग-यादेवाचा उत्सव म्हणजे येथील प्रमुख उत्सव मानला जातो. हा उत्सव देखील बघण्यासारखा असतो. ह्या भागात तुम्हाला चुकुनही कुठेही सिमेंट काँक्रेटचे रंगीबेरंगी घरे दिसणार नाहीत. दिसतील ती फक्त कौल व कुडाची घरे. ह्या घरांचे देखील एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे घरात प्रवेश करतांना तुम्हाला वाकुनच जावे लागेल. प्रथम दर्शनी घराबाहेर एक सुसज्ज अशी वसरी व ह्या वसरीतच सर्व देवदेवतांची फोटो लावलेली दिसतात तर फोटोंच्या खाली घरात घुसण्याचे मुळ प्रवेशद्वार. ह्या दाराची उंची देखील अगदी कमी त्यामुळे वसरीतुन घरात घुसतांना आपोआपच वाकुन जावे लागते त्यामुळे न सांगताच सर्व देवांसमोर वाकुन पुढे गेल्याने देवदेवतांबरोबरच घरातील वडीलधा-या माणसांचाही मान राखला गेल्याची भावना मनाला स्पर्शुन जाते. घरात गेल्यावर तुम्हाला दिसतील त्या कुडाच्या भिंती तर त्या भिंतींना चिखलमातीचा मुलामा. तर खाली शेणाने सारवलेला स्वच्छ असा घरातील संपुर्ण परीसर. वर छतावर नजर टाकली तर छत पुर्णत: कौलाचे. घरातील भिंतींना कुठल्याही प्रकारच्या केमीकल युक्त रंग दिलेला आढळत नाही. दिसलाच तर तो नैसर्गिक रंग दिलेला आढळतो. पण बहुदा त्या घरातील भिंती चिखलमातीनेच सारवलेल्या दिसतात. एवढे असुनही त्या घरांमधे प्रचंड अशी स्वच्छता बघुन मन प्रसन्न होते. त्या घरांमधे मन अगदी रमुन जाते. ह्या भागातील लोकांच्या मनात घरी येणा-या पाहुण्यांविषयी खुपच प्रेम. जर तुम्ही ह्या घरात पाहुणे म्हणुन गेलाच तर येथील लोकांचा प्रचंड आग्रह बघुन तुम्हाला येथे जेवणासाठी थांबावेच लागेल. येथील पाहुणचार देखील ठरलेला असतो. अस्सल गावराण कोंबडीचे चिकन व भाकरी ते ही चुलीवर शिजवलेले.आणि सोबतीला मातीच्या मडक्यातील शुध्द दही खातांना तर संपुर्ण जगाचा विसर पडतो. नक्कीच येथील जेवणाचा स्वाद घेतांना आपण आयुष्यात अगदी कमी वेळेस एवढे अप्रतीम जेवण जेवल्याची प्रचीती येते. आपल्या पुर्वजांची अगदी जुनी संस्कृती आजच्या काळात देखील येथील जनतेने टिकवुन ठेवलेली आहे. ह्याच भागात कै.गोपाळ मोरे यांच्या संकल्पनेतुन साकारलेले केळझर येथील गोपाळ सागर हे धरण. तर धरणाजवळुन साल्हेर, तिळवण, मांगीतुंगी येथील इतीहासकालीन गड किल्ले देखील दृष्टीस पडतात. हा सर्व परीसर फिरतांना येथुन कदापी निघुच वाटत नाही एवढा हा भाग विलोभनीय आहे. तेव्हा आपल्या सटाण्यापासुन अगदी जवळ असलेल्या ह्या भागात प्रत्येकाने आपल्या घरी येणा-या पाहुण्यांना हा भाग बघण्यासाठी एकदा तरी जाऊन फेरफटका नक्की मारावा म्हणजे बागलाणातील ह्या कोकणाचे महत्व जगाला कळु शकेल.


Shivaji Maharaj stories in marathi
शिवाजी महाराज गोवळकोंड्याला निघाले.
पालखीत बसले. 
मागं-पुढं सैन्यं आहे.

अचानक...

महाराजांची पालखी थांबली.
महाराजांना काही कळेना,
पालखीचा पडदा सरकला.
बाहेरं बघितलं.
रखरखतं, रणरणतं वाळवंट.
म्हणजे,
गोवळकोंडा तर अजून कोसो दूर.

मग पालखी का थांबावी?

महाराजांनी शिलेदाराला विचारलं,
'पालखी थांबवायचं प्रयोजन'.

तसा शिलेदार धावत आला.
'महाराज, गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा स्वतः जातीनं आलेत.'

महाराजांना आश्चर्य वाटलं.
गोवळकोंडा तर अजून कोसो दूर.

मग, बादशहा इथं !

महाराज पालखीतनं खाली उतरले.
समोर पाहिलं.

गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा.
महाराज नजदीक गेले. 
गळाभेट घेतली.

महाराजांनी विचारलं, 'बादशहाजी, आपणं इथं?'

तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला, 'महाराज, महाराष्ट्राचा 'जाणता राजा' आमच्या मातीत येतोय. 
त्याची पाऊलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पाऊलांची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपावेतो आलो महाराज.'

अरे, कोण गौरव माझ्या राजाचा.
एवढचं नाही या गोवळकोंड्याच्या बादशहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजतगाजत त्यांना स्वतःच्या राजधानीत घेऊन आला.

आगत-स्वागत, सत्कार-सोहळा झाला आणि गोवळकोंड्याचा बादशहा महाराजांना आपलं ऐश्वर्य, सामर्थ्य, संपत्ती दाखवत निघाला.

'महाराज, हा आमचा खजाना.
हिरे, मोती, माणकं, सोनं, नाणं.
राशी राशी नुसत्या'.

बघत राहिले महाराज.

अरे, कोण ऐश्वर्य!!! कोण संपत्ती!!!

'महाराज, हि आमची अस्त्रंशाळा.
इथं नानाविध अस्त्रं तयार केली जातात.'
महाराज चकित झाले.

'महाराज, हि आमची शस्त्रंशाळा.
इथं वेगवेगळी शस्त्रं बनवली जातात.'

महाराज बघत राहिले.

'महाराज, हि आमची अश्वंशाळा.
इथं जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते.'
महाराज पहातच राहिले.

आणि

'महाराज, हि आमची हत्तीशाळा.'
हजारोंच्या रांगेनं उभे असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत ठरतं नव्हते.

अरे, कोण सामर्थ्य!!!
 कोण सामर्थ्य!!!

महाराज भारावले.
पुरते भारावले आणि महाराजांची ती भारावलेली नजर बघून
गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला, 

'महाराज, आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे
हत्ती असतीलंच कि?'

महाराजांना काय सांगावं काही कळेना.

आमच्या सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यात हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही.
सबब आमच्याकडं हत्ती नाहीयेत.

पण सांगावं कसं ?

तसे महाराज म्हणाले, 'बादशाहजी, आमच्याकडं तुमच्यासारखे असे हत्ती नाहीत, मात्रं हत्तीसारखी  'माणसं' जरूर आहेत.

मात्र गोवळकोंड्याचा बादशहा त्याच्याही पुढचा.
तो म्हणाला, 'महाराज, आपल्याकडं आमच्यासारखे हत्ती नाहीत,
मात्रं हत्तीसारखी माणसं आहेत.
मग !

'महाराज, त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलायं का?'
महाराजांच्या शेजारी 
'येसाजी कंक
उभा होता.

महाराजांनी येसाजीच्या पाठिवर थाप
टाकली आणि महाराज म्हटले, 'हा त्यातलाच आहे.'
तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला, 'महाराज, हा येसाजी हत्तीसारखा-हत्तीच्या ताकदीचा.'

मग!

'महाराज, तुमचा येसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का?
तसा येसाजी सर्रदिशी पुढं झाला.
'आज्ञा द्यावी महाराज.'
महाराजांची इशारत झाली.

येसाजी रणं मैदानात उतरला.

एक मात्र अत्याधुंद, बलाढ्य आणि बुलंद हत्ती सामन्याला.
नजरं विकरं नेत्रं झाली
त्याचा कर्णकर्कश्य चित्कार घुमला आणि माणसांच्या कानठळ्या बसल्या.
"अरे, एsss...एsss...ए..ए वेड्या,
येसाजी, नको करू
धाडस. 
येsss येsss ये फिर माघारी. मरशील फुका.'

पण येसाजी पुढं झाला होता.
हत्तीच्या सामने खडा ठाकला होता.
हत्तीच्या शिखरापुढे तो घुमला.
सोंड फिरली. सोंडेत येसाजी अडकला.
गर्र..sss...गर्र...sss...
गर्र...sss...गर्र...sss...गर्र.
माणसांनी मिटले डोळे.
'संपला येसाजी.'

पण, 
त्याचवेळी विद्युलता चमकावी तसा येसाजी फिरला होता.
आकाशातून उडाला होता.
समशेर तळपली होती.
चालली होती सप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प.
एक भयानक चित्कार घुमला होता आणि सोंड छाटला हत्ती ढासळला होता.
येसाजीच्या समशेरीतून रक्तं नितळत होतं.
महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला होता.
येसाजी जिंकला होता.
त्याचं ते आस्मानी शौर्य बघितलं आणि गोवळकोंड्याचा बादशहा भारावला.

अरे, कोण शौर्य! कोण बहादुरी!

त्यानं स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला.
येसाजीच्या समोर धरला.
'हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस.'
तसा येसाजी सर्रदिशी मागं सरला आणि बादशहाला म्हणाला, 

'आमचं कौतुक करायला आमचे 'महाराज' 
समर्थ आहेत.'
दुसऱ्याच्या कौतुकाची थापसुद्धा मावळ्यांनी कधी आपल्या पाठीवर पडू नाही दिली.

'निष्ठा' नाव याचं.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'अस्मिता' जिवंत असते.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'स्वाभिमान' जिवंत असतो.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'राष्ट्रं' जिवंत असतं.

गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा, तरच शेयर करा.
नाहीतर बसा हिरो-हिरोईनचे फोटो शेयर करत.
Who are real native american in united states of america
Who are real american in united states of america (USA)

Have you ever wonder who are the real native american in USA?

USA has its own role in the world, from space science, Hollywood, Defense, Trade, Education, Innovation etc. In all these sectors filled with american success. We call it American dreams. All these success and fortunes dedicated to all americans. But wait who are these americans?  There is no doubt, all USA achievements dedicated to american citizens. From different countries, different continents, different caste, different religion migrated to united states.

Among all these we may ask a question ourself, who are real native americans?

To find the answers we need to go back in the history, how colombus discovered america.


Native Americans, also known as American Indians, Indigenous Americans and other terms, are the indigenous peoples of the United States, except Hawaii and territories of the United States. More than 570 federally recognized tribes live within the US, about half of which are associated with Indian reservations. The term "American Indian" excludes Native Hawaiians and some Alaskan Natives, while "Native Americans" (as defined by the US Census) are American Indians, plus Alaska Natives of all ethnicities. The US Census does not include Native Hawaiians or Chamorro, instead being included in the Census grouping of "Native Hawaiian and other Pacific Islander".

The ancestors of living Native Americans arrived in what is now the United States at least 15,000 years ago, possibly much earlier, from Asia via Beringia. A vast variety of peoples, societies and cultures subsequently developed. Native Americans were greatly affected by the European colonization of the Americas, which began in 1492, and their population declined precipitously overwhelmingly due to introduced diseases as well as warfare, including biological warfare, territorial confiscation and slavery. After its creation, the United States, as part of its policy of settler colonialism, waged war and perpetrated massacres against many Native American peoples, removed them from their ancestral lands, and subjected them to one-sided treaties and to discriminatory government policies into the 20th century. Since the 1960s, Native American self-determination movements have resulted in changes to the lives of Native Americans, though there are still many contemporary issues faced by Native Americans. Today, there are over five million Native Americans in the United States, 78% of whom live outside reservations.

When the United States was created, established Native American tribes were generally considered semi-independent nations, as they generally lived in communities separate from British settlers. The federal government signed treaties at a government-to-government level until the Indian Appropriations Act of 1871 ended recognition of independent native nations, and started treating them as "domestic dependent nations" subject to federal law. This law did preserve the rights and privileges agreed to under the treaties, including a large degree of tribal sovereignty. For this reason, many (but not all) Native American reservations are still independent of state law and actions of tribal citizens on these reservations are subject only to tribal courts and federal law.

The Indian Citizenship Act of 1924 granted U.S. citizenship to all Native Americans born in the United States who had not yet obtained it. This emptied the "Indians not taxed" category established by the United States Constitution, allowed natives to vote in state and federal elections, and extended the Fourteenth Amendment protections granted to people "subject to the jurisdiction" of the United States. However, some states continued to deny Native Americans voting rights for several decades. Bill of Rights protections do not apply to tribal governments, except for those mandated by the Indian Civil Rights Act of 1968.
world maratha organization
world maratha organization,
yes, maratha.

do you know who are maratha ?

to understand about maratha community, first you need to know origin of maratha's and their sacrifice for the nation.

The great maratha warrior chhatrapati shivaji maharaj has been at top of maratha community. Now in todays india, maratha peoples mostly lives in the state of maharashtra. Although maratha peoples spread all over the world for business or job. some of them migrated to other state within india and some even outside of india. It doesnt matter how far marathas are from their motherland, they always follow their rituals and belief in their community.

World Maratha Organization is the non profit organization for all maratha peoples committed to well being of marathas.


Vadhu var suchak mandal in pune
Hello my friends,

You are looking for best vadhu var suchak mandal list , right?  but wait. here we provide free service for you. after you fill out this form, we shall forward your information to different vadhu var suchak mandal for free of charge.

So fill out below form to get your perfect lifepartner.


Basically, we got all request from pune and mumbai. mostly of them are around 25 to 30 years old.


Kotwal surname history in marathi

Kotwal surname have historical background, Kotwal was the position from Persian era. कोतवाल हा कोट किंवा किल्ला यांच्यासाठी मध्ययुगीन भारतात वापरण्यात येणारा एक शिर्षकाचा होता. कोतवालने दुसर्या शासकांच्या वतीने एका मोठ्या शहराचे किल्ले किंवा लहान शहरे ताब्यात घेतली. हे ब्रिटीश भारत झेलदर Zaildar  या कार्यक्षेत्रात होते.  मुगल काळाने हे नाव मोठ्या शहराच्या स्थानिक शासक आणि आसपासच्या परिसरात देण्यात आले होते. तथापि, शीर्षक देखील लहान गावांमध्ये नेते साठी तसेच वापरली गेली. कोतवाल Kotwal यांचा महसूल संकलनासाठी मुख्य अधिकारी म्हणून अनुवाद करण्यात आला.



Some other words as kotwal

  • Jagirdar
  • Mankari
  • Lambardar
  • Patwari
  • Sarpanch
  • Zamindar

कोतवाल शब्द कुठून आला ?

कोतवाल
हिंदी मध्ये कोतवाल (Kotwal), फारसीपासून (from Persian) , भारतातील मुख्य पोलीस अधिकारी किंवा नगर दंडाधिकारी.